1.

विधान अ - पश्चिम बंगाल व आसाम राज्यात प्रामुख्याने ताग या पिकाची लागवड केली जाते.विधान ब - हा प्रदेश अन्य पिकांच्या लागवडीसाठी योग्य नाही .

A. अ व ब दोन्ही विधाने बरोबर असून ब हे अ चे योग्य कारण होय .
B. अ व ब दोन्ही विधाने बरोबर आहेत परंतु ब हे अ चे योग्य कारण नाही .
C. विधान अ बरोबर व ब चूक
D. विधान अ चूक व ब बरोबर आहे
Answer» D. विधान अ चूक व ब बरोबर आहे


Discussion

No Comment Found

Related MCQs