1.

विधान अ : गावातील मतदारांपैकी किमान ३३%मतदारांनी तक्रार केल्यास सरपंच,उपसरपंच यांची चौकशी करता येते. विधान ब :ग्रामसभा बोलवण्यात अपयशी ठरल्यास टी व्यक्ती सरपंच म्हणून त्या पदावर राहण्यास अपात्र ठरते.

A. विधान अ बरोबर आणि ब चूक
B. दोन्ही बरोबर
C. दोन्ही चूक
D. अ चूक आणि ब बरोबर
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs