MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
उष्ण कटिबंधीय सदाहरित वनांचा नाश झाल्यास ते उष्ण कटिबंधीय पानझडी वनाप्रमाणे लवकर पुनरुज्जीवीत होत नाहीत, त्याचे कारण म्हणजे. |
| A. | सदाहरित वन जमिनीत पोषणद्रव्य कमी असतात |
| B. | सदाहरित वनातील वृक्षाची क्षमता कमी असते |
| C. | सदाहरित वनाची झडे खूप वाढतात |
| D. | सदाहरित वनांची सूपीक जमीन इतर जातिनी आक्रमित केल्याने |
| Answer» B. सदाहरित वनातील वृक्षाची क्षमता कमी असते | |