1.

लोकांचे धर्मविषयक ऑदासिन्य , भ्रांती व भ्रष्टता नाहीशी करून त्यांच्या चित्तात शुद्ध परमार्थ विचार ठसवावा हे रामदासांचे उद्दिष्ट होते ' , असे त्यांचाय्बद्दल उद्दगार कोणी काढले ?

A. गं. बा. सरदार
B. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
C. आचार्य अत्रे
D. इतिहासाचार्य राजवाडे
Answer» B. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी


Discussion

No Comment Found

Related MCQs