1.

खालीलपैकी योग्य विधान कोणते ?

A. प्रांतिक मंडळांनी घटना समितीची १९४६ मध्ये निवड केली.
B. जवाहरलाल नेहरू बॅ जिना, सरदार वल्लभभाई पटेल हे घटना समितीचे सदस्य होते.
C. घटना समितीने पहिले अधिवेशन जानेवारी १९४७ मध्ये झाले.
D. भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० मध्ये स्वीकारण्यात आली.
Answer» B. जवाहरलाल नेहरू बॅ जिना, सरदार वल्लभभाई पटेल हे घटना समितीचे सदस्य होते.


Discussion

No Comment Found

Related MCQs