MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालीलपैकी १८५७ च्या उठावासंदर्भात आयोग्य विधान कोणते ? |
| A. | डलहौसीने अनेक लहान - मोठी संस्थाने खालसा केल्यामुळे जनतेत रोष वाढला. |
| B. | इंग्रजांनी स्थापना केलेली नवी प्रशासन व्यवस्था हेही असंतोषाचे कारण होते. |
| C. | शेतकऱ्यांवर जबर कर बसविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला. |
| D. | इंग्रजांनी भारतीयांच्या सामाजिक जीवनात केलेल्या हस्तक्षेपाचा भारतीयांवर विशेष परिणाम झाला नाही. |
| Answer» E. | |